शेती विषयक (FARMING)
-
रोपवाटीका धारकांना बियाणे विक्री परवाना घेणे बंधनकारक
जळगाव,दि.17-बियाणे कायदा 1966 च्या खंड 2 च्या उपखंड (11) मध्ये परिभाषित “बियाणे” च्या व्याख्येनुसार सर्व प्रकारच्या भाजीपाला व फळे (महाराष्ट्र…
Read More » -
शेती नुकसानीच्या पंचनाम्यांची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी कृषीमंत्री दादाजी भुसे
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी साधला संवाद जळगाव, दि.11: चाळीसगाव शहरासह तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह झालेल्या अन्य नुकसानीचे पंचनामे…
Read More » -
नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आ. किशोर अप्पा पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पाचोरा – पाचोरा व भडगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कोकण धर्तीवर शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आ.किशोर…
Read More » -
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत विमा कंपनीस कळवावी
जळगाव दि. 2 – जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती व फळ पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले…
Read More » -
ई पीक पाहणीत जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर
जळगाव जिल्ह्यात 14 गावांनी पूर्ण केली 100 टक्के ई पीक पाहणी, महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांची माहिती जळगाव दि. 29…
Read More » -
केळी पिकावरील कुकुंबर मोसॅक व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
जळगाव दि. 25 – राज्यात केळी पिकाखालील 74 हजार 600 हेक्टर क्षेत्र असून महाराष्ट्रात प्रामुख्याने जळगाव, धुळे, नंदुरबार, हिंगोली, नांदेड,…
Read More » -
कृषि पायाभूत सुविधा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव दि. 5 – कृषि पायाभुत सुविधा योजनेतंर्गत गोडाऊन बांधकाम, कोल्ड स्टोरेज, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, विपणन व वर्गीकरण अशा विविध…
Read More » -
राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाण्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
जलजीवन मिशनमध्ये जळगाव जिल्ह्यासाठी १२०० कोटींची तरतूद जळगाव दि. 19 – जलजीवन मिशनच्या माध्यमातून २०२४ पर्यंत राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाणी…
Read More » -
लोहारा परिसरात माणुसकी समूहातर्फे वृक्षारोपण संपन्न
पाचोरा – कोरोनाने या दोन वर्षात आपल्याला भरपूर शिकवल.तसेच राज्यात व जिल्ह्यात आँक्सिजन च्या तुटवड्यामुळे ही भरपूर जणांना आपला जिव…
Read More » -
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप
शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि.01 : शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या हिताला…
Read More »