Umesh Raut
-
आपला जिल्हा
शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आता ७५ व ८० टक्के अनुदानावर मिळणार;अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार – कृषि मंत्री दादाजी भुसे यांची माहिती
मुंबई, दि. २० :- शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना ( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच…
Read More » -
महाराष्ट्र
गुरू नानकदेव यांच्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई, दि. 19 :- “शीख धर्मसंस्थापक, शीख बांधवांचे पहिले गुरू, गुरू नानकदेवजी यांनी जगाला एकता, समता, बंधुता, मानवतेचा संदेश दिला.…
Read More » -
महाराष्ट्र
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
मुंबई दि. १८ : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देवून…
Read More » -
राजकीय
जळगाव जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीच्या 229 जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित -21 डिसेंबर रोजी होणार मतदान
जळगाव, दि. 19 – राज्य निवडणूक आयोगाच्या 17 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिकत्…
Read More » -
महाराष्ट्र
मुला-मुलींचे निरिक्षण गृहातील कंत्राटी पदभरतीची गुणवत्ता यादी जाहीर
जळगाव, दि. 19 – जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे व मुलींचे निरीक्षणगृह/बालगृह, जळगाव येथील कंत्राटी पदभरतीकरीता उमेदवारांचे अर्ज…
Read More » -
महाराष्ट्र
इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
जळगाव, दि.19 – देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व राष्ट्रीय एकात्मता दिनाचा कार्यक्रम आज सकाळी…
Read More » -
राजकीय
सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली – कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
मुंबई, दि. १९ – कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
ओबीसी व व्हीजेएनटी समाजातील दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महाज्योती करणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
विद्यार्थ्याना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी टॅबचे वाटप चंद्रपूर, दि. 19 : टीआरटीआयच्या माध्यमातून एसटी, बार्टीच्या माध्यमातून एस.सी व सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या…
Read More » -
महाराष्ट्र
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना
शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे…
Read More » -
महाराष्ट्र
दुबार मतदार नोंदणी होवू नये यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत
जळगाव दि.18– कोणताही मतदार दुबार/बोगस नोंदणी होणार नाही याकरीता सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी…
Read More »