आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

ओबीसी विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी २९३ कोटी मंजूर

ओबीसी विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी २९३ कोटी मंजूर

मुंबई, दि. २९ :  बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी, प्रवर्गातील  दहावीनंतर पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती…
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत 27 कोटी रुपयांची भरपाई मंजूर

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत 27 कोटी रुपयांची भरपाई मंजूर

जळगाव,दि.28:  प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2021-22 खरीप हंगाम करीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना राबविण्यात आली होती. याअंतर्गत विमा…
मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर

13 व 14 आणि 27 व 28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहीमेचे आयोजन जिल्ह्यातील तरूणांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत…
तृतियपंथीय व्यक्तींनी पोर्टलवर नोंदणी करावी – मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी

तृतियपंथीय व्यक्तींनी पोर्टलवर नोंदणी करावी – मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी

मुंबई, दि. 28 : नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स (National Portal For Transgender Persons) या संकेतस्थळावर जास्तीत जास्त तृतीयपंथी व्यक्तींनी…
जळगाव जिल्ह्याचा समावेश अतिवृष्टी यादीत करणे साठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

जळगाव जिल्ह्याचा समावेश अतिवृष्टी यादीत करणे साठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

जळगाव- ता.27: शासनाने अतिवृष्टीत नुकसान झालेल्या 14 जिल्ह्यातील शेतकर्याना 2 हजार 800 कोटी ची मदत काल जाहिर केली होती. मात्र…
‘जलयुक्त’ला सरकारची क्लिनचिट नाहीच, जलसंधारण विभागाचे स्पष्टीकरण

‘जलयुक्त’ला सरकारची क्लिनचिट नाहीच, जलसंधारण विभागाचे स्पष्टीकरण

काल दि. 26 ऑक्टोबर, 2021 रोजी मृद व जलसंधारण विभागाच्या अपर मुख्य सचिवांची लोक लेखा समितीसमोर साक्ष होती. त्यावेळी जलसंधारण…
मंत्रिमंडळ बैठक दि.27 ऑक्टो.2021 रोजी महाराष्ट्राच्या हिताचे पाच निर्णय घेण्यात आले

मंत्रिमंडळ बैठक दि.27 ऑक्टो.2021 रोजी महाराष्ट्राच्या हिताचे पाच निर्णय घेण्यात आले

रोजगार हमी योजना मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना राबविणार 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधणार राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद…
तुरीवरील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कराव्यात उपाययोजना

तुरीवरील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कराव्यात उपाययोजना

जळगाव, दि.26 :  तूर हे जिल्ह्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे आंतरपीक आहे. तुरीवर शेंगा पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी व पिसारा…
Back to top button
error: Content is protected !!