शेती विषयक (FARMING)
-
सिल्लोड येथे कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते संपन्न
सिल्लोड– छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री…
Read More » -
आ.किशोर पाटलांची कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मा.आ.दिलीप वाघ यांना साद
पाचोरा, दि.२:- दि.1ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीची 2021- 22 ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळेस प्रमुख…
Read More » -
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच प्रोत्साहन रक्कम वर्ग होणार – मंत्री दादाजी भुसे
कासारे येथे विविध विकास कामांचे लोकार्पण धुळे,दि.3 : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहनपर मदतनिधी लवकरच जमा करण्यात येईल. तसेच…
Read More » -
अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय – कृषि मंत्री अब्दुल सत्तार
नांदेड येथे मराठवाडा विभागीय पातळीवर कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नांदेड,दि.21 :- राज्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतजमिनीचे, पशुधनाचे…
Read More » -
ई पीक पाहणी मोबाईल ॲप सुरु
जळगाव:- महाराष्ट्र शासनाच्या ई-पीक पाहणी हा महत्वकांक्षी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला…
Read More » -
गिरना नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा
जळगाव,दि१५ – गिरना धरणातील जलसाठा पर्यंत ८० टक्के जिवंत साठा झालेला असून वरून येणारा पुराचा येवा बघता व धरण सुरक्षिततेचा…
Read More » -
सोलर पंपामुळे ऊस शेतीला मिळाली संजीवनी
तरूण शेतकऱ्यास मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ठरली आधार अहमदनगर( कोतुळ) — घरची वडिलोपार्जित १५ एकर जमीन…पाण्याची चोवीस तस मुबलकता…
Read More » -
वाघुर प्रकल्पाच्या जामनेर तालुक्यातील 29 गावात 2020 शेततळे बांधणे प्रस्तावित
• राज्यात प्रथमच प्रायोगिक तत्वावर 10,100 हेक्टर वर शेततळे उभारण्याचे नियोजन • शेततळ्यामध्ये मत्स्यउत्पादन, शेततळ्याच्या बांधावर फलवृक्ष लागवड व सौर…
Read More » -
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २५ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
मुंबई, दि. 21 : कोकणातील मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूरातील…
Read More » -
पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची घ्यावयाची काळजी
आज नवे तंत्रज्ञान आले असले तरी बरेच शेतकरी पारंपरिक शेतीसाठी जनावरांचा उपयोग करतात. विशेषत: शेतीकामासाठी बैल आणि दूधासाठी गाई-म्हशींचे शेतकऱ्यासाठी…
Read More »