आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

ग्राम सुरक्षा दलामुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार

ग्राम सुरक्षा दलामुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार

ग्राम सुरक्षा दलाला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते किट वाटप बारामती दि. 10 : ग्राम सुरक्षा दलाच्या निर्मितीमुळे पोलिसांवरील ताण कमी  होण्यास मदत…
साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर लक्ष द्यावे, त्याशिवाय तरणोपाय नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर लक्ष द्यावे, त्याशिवाय तरणोपाय नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

येडेश्वरी साखर कारखान्याच्या आसवणी (डिस्टीलरी) ६० केएलपीडी विस्तारित प्रकल्पाचे उद्‌घाटन बीड, दि. 8 -साखर कारखान्यांनी कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे.…
भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता

भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता

राज्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात…
सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ संपन्न

सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ संपन्न

  श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर मुख्य इमारत व भडगाव रोड विभाग पाचोरा येथे आज सन-2021/22 इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी निरोप…
राज्यात सौर ऊर्जा पार्क उभारणार महानिर्मितीच्या एनटीपीसी समवेत कंपनी स्थापण्यास मान्यता

राज्यात सौर ऊर्जा पार्क उभारणार महानिर्मितीच्या एनटीपीसी समवेत कंपनी स्थापण्यास मान्यता

मुंबई, दि.७ : राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लि. सोबत संयुक्त कंपनी स्थापन…
६ ते १६ एप्रिल २०२२ राज्यातील सर्व जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महामानवास अभिवादन

६ ते १६ एप्रिल २०२२ राज्यातील सर्व जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महामानवास अभिवादन

आजपासून सलग दहा दिवस ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन जळगाव, दि.6:-सर्वाना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची…
पौष्टिक शालेय पोषण आहार मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक – पालकमंत्री बच्चू कडू

पौष्टिक शालेय पोषण आहार मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक – पालकमंत्री बच्चू कडू

अकोला दि.4 – शालेय विद्यार्थ्यांना पौष्टीक पोषण आहार हा मुलांच्या शारिरीक व बौद्धिक विकासासाठी  आवश्यक आहे. सत्यसाई अन्नपुर्णा संस्थेचे या…
विद्यार्थ्यांनी जीवनमूल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान दोन्ही आत्मसात करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

विद्यार्थ्यांनी जीवनमूल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान दोन्ही आत्मसात करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

तत्वज्ञ संत ज्ञानेश्वर विश्वशांती घुमटाचे विश्वार्पण पुणे, दि.४ :- योगशक्ती आणि सामर्थ्य या दोन्ही गोष्टींच्या समन्वयाने जीवनात यशस्वी होता येते हा…
Back to top button
error: Content is protected !!