Umesh Raut
-
महाराष्ट्र
ना.गिरीष महाजन यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह भाजपाचे अमोल शिंदे पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर.
कुऱ्हाड व परिसरातील शेतकऱ्यांची रासायनिक खत व बोगस बियाणे वापरल्याने झालेल्या नुकसानाची केली पाहणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करा, मंत्री…
Read More » -
महाराष्ट्र
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करा – ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटनमंत्री गिरीश महाजन
शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे साधला संवाद , नुकसान पाहणीसाठी जिल्हाधिकारी पोहोचले बांधावर जळगाव, दि.१७ जुलै :- जळगाव जिल्ह्यात मागील १५ दिवसापासून…
Read More » -
महाराष्ट्र
औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची नाशिक या संस्थेस राज्यातील सर्वोत्कृष्ट आयटीआय चा पुरस्कार प्रदान.
ठाणे – येथील डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृहात जागतिक कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री आदरणीय…
Read More » -
महाराष्ट्र
कृषी विस्तार सेवांमध्ये पदविका प्राप्त करण्याची संधी
जळगाव – जिल्ह्यातील परवानाधारक कृषिनिविष्ठा विक्रेते तसेच बिगर परवानाधारक व्यक्तींसाठी कृषी विस्तार सेवांचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या…
Read More » -
महाराष्ट्र
भडगाव : कार्यकर्त्यानी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा !
आपली बूथरचना भक्कम करा असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले. ते भडगावात आयोजीत शिवदूत, बुथप्रमुख,शाखा प्रमुख व विभाग प्रमुखांच्या…
Read More » -
महाराष्ट्र
नोंदणीकृत दस्तऐवज आता ई-मेल वर मिळणार – मुद्राक जिल्हाधिकारी सुनिल पाटील
जळगाव, दि. १४ जुलै – दस्तऐवज नोंदणी करतांना दस्त निष्पादीत करुन देणारा व घेणारा सर्व पक्षकारांनी त्यांचे कार्यान्वीत असलेले भ्रमणध्वनी…
Read More » -
महाराष्ट्र
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
Read More » -
महाराष्ट्र
आता एक रूपयात पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
जळगाव दि. १३ :- पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये खरीप व रब्बी हंगामासाठी केवळ एक रुपयांमध्ये पीक…
Read More » -
महाराष्ट्र
“शिक्षण व शिक्षितांबाबतची शासनाची अनास्था ठरतेय समाज हिताला बाधक”
पाचोरा – शिक्षण हे मानवी प्रगती व विकासाचे एकमेव माध्यम व साधन मानले जाते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, शिक्षणामुळेच…
Read More » -
महाराष्ट्र
सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख जखमींवर शासकीय खर्चाने उपचार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 12 : नाशिकमधील कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा…
Read More »